मैत्री म्हटली की
आठवत ते बालपण
आणि मैत्रीतून मिळालेल
ते खरखुर शहाणपण
कोणी कितीही बोलला तरी
कोणाच काही ऐकायच नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नाव सांगायची नाही
मैत्रीच हे नात
सगळ्या नात्यात श्रेष्ठ
हे नात टिकवण्यासाठी
नकोत खूप सारे कष्ट
मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सुप्त भूक
मैत्रीच्या सहवासात
श्रम् सारे विसरता येतात
पण खरे मित्र मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात
मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजून
चिंब चिंब नाहली
मैत्रीचे बंध
कधीच नसतात तूटणारे
जुन्या आठवणीना ऊजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे .......
रक्ताच नात सुध्दा क्षणात तूट्त !
आपलाच मन आपल्या मनाला तिट्ता
माझ्या मनाला एकच नात पटत
तुझ्यासारखा मित्रा असायला
एखाद्याच नशीबच असाव लागत्
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
..mastach.. are sangayche tari ki blog chalu kela aahe..
badhiya hai bhau... keep it up....
Post a Comment